महाराष्ट्र दंगलीच्या छायेत | बीड संतोष देशमुख ते जालना कैलास बोराडे प्रकरण | राज्यात नेमकं चाललंय तरी काय?

महाराष्ट्रात एकदा तरी जातीय किंवा धार्मिक दंगल झालीच पाहिजे.नमस्कार मित्रांनो टायटल वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा असा का बरळतोय पण मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एखादी तरी जातीय दंगल किंवा धार्मिक दंगल घडावी यासाठी सातत्याने मागील काही वर्षांपासून इथले राजकारणी, राजकारण्यांचे काही पक्षीय दलाल आणि जातीय बांडगुळनी चंग बांधला आहे. होय बरोबर ऐकताय. मित्रांनो जातीजातीमध्ये द्वेष … Read more

🎙️ Reels star adiraje & yuvraj jalnakar | आदिराज आणि युवराज जालनाकर यांच्याशी दिलखुलास गप्पा

🚀 सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे Reels स्टार आदिराजे आणि युवराज जालनाकर या दोघांशी त्यांच्या यशस्वी प्रवासाविषयी, इंस्टाग्रामवर त्यांच्या लोकप्रियतेविषयी आणि भविष्यातील योजनांविषयी दिलखुलास गप्पा. 🎯 या एपिसोडमध्ये जाणून घ्या:✅ त्यांच्या इंस्टाग्राम प्रवासाची सुरुवात कशी झाली?✅ व्हायरल रील्स कशा तयार करतात?✅ Social Media Influencer म्हणून येणाऱ्या संधी आणि अडचणी✅ चाहत्यांच्या प्रतिक्रिया आणि त्यांचं भविष्यातील ध्येय 📢 … Read more

ग्रामीण भागातून सहज करता येतील असे 100 व्यवसाय | कर्ज कसे मिळवायचे | लायन्स कसे काढायचे ?  सर्व माहिती एकाच ठिकाणी?

ग्रामीण भागातील तरुणांना व्यवसाय सुरू करायचा असेल, तर अनेक संधी आज उपलब्ध आहेत. मात्र, योग्य व्यवसाय निवडणे, त्यासाठी कर्ज मिळवणे आणि आवश्यक लायन्स घेणे ही मोठी आव्हाने असतात. ज्यामुळे ग्रामीण भागातील तरुण सहसा उद्योग व्यवसायाकडे वळत नाही. पण या ब्लॉगमध्ये आपण ग्रामीण भागात करता येणाऱ्या 100 व्यवसायांची यादी त्याचबरोबर कर्ज मिळवण्याच्या पद्धती आणि आवश्यक लायन्स … Read more

जलतारा : शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीचा शाश्वत मार्ग

भारतीय शेती आणि पाण्याचा प्रश्न ही शेतकऱ्यासमोरची सर्वात मोठी ज्वलंत समस्या आहे.शरीराला जिवंत राहण्यासाठी ज्याप्रमाणे रक्ताची गरज लागते. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पाण्याची गरज लागत असते. मंडळी भारतातील जवळपास ६०% शेती ही आजही पावसावर अवलंबून आहे. हवामानातील बदल, अनियमित पाऊस आणि पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. योग्य पाणी व्यवस्थापनाशिवाय समृद्ध शेती करणे कठीण होते. … Read more

छावा चित्रपटात जालनाचा उल्लेख का आला | इतिहासातील जालनाचे महत्त्व आणि भूमिका ?

औरंगजेब: क्या है ये स्वराज जिसके लिए तुम अपनि जान देने के लिए तैयार हो ?अब कहां है तुम्हारा स्वराज ?शंभुराजे: सह्याद्री के पहाड़ों में।गोदावरी की लहरों में..रायगढ़ की मिट्टी में…जालना की गलियों में…नासिक की हवाओ में…कोकण की गुफाओं में…आई भवानी के चरणों में…और लाखो मराठों के नस-नस मै है स्वराज… मित्रांनो जेव्हा छावा चित्रपटामध्ये … Read more

संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या! सत्य समोर येताच सगळे हादरले 😱🔥 | Inside Story”

Shirish maharaj

संत तुकाराम महाराजांचे ११वे वंशज, ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांनी गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले…! एक अभ्यासू व्याख्याते आणि समाजप्रबोधन करणारे संत विचारांचे वारस… पण अचानक त्यांनी अशी आत्महत्या का केली? या घटनेच नेमक सत्य काय आहे? आज आपण या घटनेचा सखोल आढावा घेणार आहोत. नमस्कार मी योगेश तुम्ही पहात आहात योटुब. व्याख्याते हा.भ. प … Read more