महाराष्ट्र दंगलीच्या छायेत | बीड संतोष देशमुख ते जालना कैलास बोराडे प्रकरण | राज्यात नेमकं चाललंय तरी काय?

महाराष्ट्रात एकदा तरी जातीय किंवा धार्मिक दंगल झालीच पाहिजे.नमस्कार मित्रांनो टायटल वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा असा का बरळतोय पण मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एखादी तरी जातीय दंगल किंवा धार्मिक दंगल घडावी यासाठी सातत्याने मागील काही वर्षांपासून इथले राजकारणी, राजकारण्यांचे काही पक्षीय दलाल आणि जातीय बांडगुळनी चंग बांधला आहे. होय बरोबर ऐकताय. मित्रांनो जातीजातीमध्ये द्वेष … Read more

🎙️ Reels star adiraje & yuvraj jalnakar | आदिराज आणि युवराज जालनाकर यांच्याशी दिलखुलास गप्पा

🚀 सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे Reels स्टार आदिराजे आणि युवराज जालनाकर या दोघांशी त्यांच्या यशस्वी प्रवासाविषयी, इंस्टाग्रामवर त्यांच्या लोकप्रियतेविषयी आणि भविष्यातील योजनांविषयी दिलखुलास गप्पा. 🎯 या एपिसोडमध्ये जाणून घ्या:✅ त्यांच्या इंस्टाग्राम प्रवासाची सुरुवात कशी झाली?✅ व्हायरल रील्स कशा तयार करतात?✅ Social Media Influencer म्हणून येणाऱ्या संधी आणि अडचणी✅ चाहत्यांच्या प्रतिक्रिया आणि त्यांचं भविष्यातील ध्येय 📢 … Read more

इतिहास म्हणजे मेलेली मढी उकरण्याच काम ? इतिहासाला किती गांभीर्याने घ्यावे | विचार करायला लावणारा लेख.

मित्रांनो इतिहास – Histroy मग ती कोणाचीही असो कोणत्याही देशाची असो कोणत्याही जातीची किंवा कोणत्याही धर्माची असो. जगाच्या पाठीवरील कोणाचाही इतिहास घ्या त्यांमध्ये अनेक मते मतांतरे आहेत. कोणतही इतिहासाच पुस्तक म्हणजे निर्विवाद सत्य किंवा सर्व मान्य असू शकत नाही.त्याच कारण म्हणजे  प्रत्येक इतिहासकाराणे आतापर्यंत आपापल्या सोयीने इतिहास लिहिलेला आहे.  आणि वाचणाऱ्यानी देखील आप आपल्यासोयीने इतिहास … Read more

ग्रामीण भागातून सहज करता येतील असे 100 व्यवसाय | कर्ज कसे मिळवायचे | लायन्स कसे काढायचे ?  सर्व माहिती एकाच ठिकाणी?

ग्रामीण भागातील तरुणांना व्यवसाय सुरू करायचा असेल, तर अनेक संधी आज उपलब्ध आहेत. मात्र, योग्य व्यवसाय निवडणे, त्यासाठी कर्ज मिळवणे आणि आवश्यक लायन्स घेणे ही मोठी आव्हाने असतात. ज्यामुळे ग्रामीण भागातील तरुण सहसा उद्योग व्यवसायाकडे वळत नाही. पण या ब्लॉगमध्ये आपण ग्रामीण भागात करता येणाऱ्या 100 व्यवसायांची यादी त्याचबरोबर कर्ज मिळवण्याच्या पद्धती आणि आवश्यक लायन्स … Read more

जलतारा : शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीचा शाश्वत मार्ग

भारतीय शेती आणि पाण्याचा प्रश्न ही शेतकऱ्यासमोरची सर्वात मोठी ज्वलंत समस्या आहे.शरीराला जिवंत राहण्यासाठी ज्याप्रमाणे रक्ताची गरज लागते. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पाण्याची गरज लागत असते. मंडळी भारतातील जवळपास ६०% शेती ही आजही पावसावर अवलंबून आहे. हवामानातील बदल, अनियमित पाऊस आणि पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. योग्य पाणी व्यवस्थापनाशिवाय समृद्ध शेती करणे कठीण होते. … Read more

क्या आप जानते हैं कि गंगा, जिसे हम आज पवित्र नदी मानते हैं, कभी पृथ्वी पर थी ही नहीं?
तो फिर यह कैसे आई?

“दोस्तो क्या आप जानते हैं कि गंगा, जिसे हम आज पवित्र नदी मानते हैं, कभी पृथ्वी पर थी ही नहीं?तो फिर यह पृथ्वी पर कैसे आई?इसका जवाब छिपा है एक राजा की अथक तपस्या और उसके महान प्रयत्नों में…”“हजारों वर्ष पहले, अयोध्या के राजा सगर के 60,000 पुत्र थे। एक दिन, उन्होंने एक महान अश्वमेध … Read more

शिवराय In 2025 –  शिवराय आज असते तर?

मित्रांनो कल्पना करा, जर छत्रपती शिवाजी महाराज आज 2025 मध्ये असते तर? ✅ प्रशासन कसे असते? आणि भारताने किती प्रगती केली असती? आणि स्वराज्याची संकल्पना किती पुढे गेली असती? 🚀 हे जाणून घ्यायचंय? तर मग हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा! आणि कॉमेंट करा – “हर हर महादेव!” 🙌  मित्रानो शिवराय जर आज असते तर त्यांनी डिजिटल … Read more

शिवाजी महाराजांची आरती करावी का | शिवाजी महाराज देव होते का ?

मंडळी शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महान योद्धा आणि आदर्श राज्यकर्ता होते. आजही काही लोक त्यांना देवतासमान मानतात आणि त्यांच्या कार्याबद्दल अपार भक्ती बाळगतात. त्यामुळे काही ठिकाणी त्यांचे  आरतीसारखे पूजन केले जाते. पण शिवाजी महाराजाची आरती करणे योग्य आहे का? १) ऐतिहासिक दृष्टिकोन:मित्रानो छत्रपती शिवाजी महाराज हे एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व होते, देव नव्हते. त्यामुळे … Read more

छावा चित्रपटात जालनाचा उल्लेख का आला | इतिहासातील जालनाचे महत्त्व आणि भूमिका ?

औरंगजेब: क्या है ये स्वराज जिसके लिए तुम अपनि जान देने के लिए तैयार हो ?अब कहां है तुम्हारा स्वराज ?शंभुराजे: सह्याद्री के पहाड़ों में।गोदावरी की लहरों में..रायगढ़ की मिट्टी में…जालना की गलियों में…नासिक की हवाओ में…कोकण की गुफाओं में…आई भवानी के चरणों में…और लाखो मराठों के नस-नस मै है स्वराज… मित्रांनो जेव्हा छावा चित्रपटामध्ये … Read more

शिवाजी महाराज की अमरगाथा | एनीमेशन और एआई दृश्यों के साथ शिवाजी महाराज के जीवन का अवलोकन

“मात्र दो मिनट में जानिए उस महान योद्धा की कहानी, जिनकी तलवार की धार ने और जिनके विचारों की रोशनी ने भारत के इतिहास को हमेशा के लिए बदल दिया.! “19 फरवरी 1630, शिवनेरी का किला…  जहां जन्म हुआ भारत के वीर पुत्र, छत्रपति शिवाजी महाराज का! माता जीजाबाई के संस्कार और दादोजी कोंडदेव की … Read more